Kolhapur Water Crisis: घागरभर पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव; अन् लाखो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावर! कोल्हापुरात महापालिकेच्या कारभारावर संताप

Water tank overflow triggers outrage among citizens in Kolhapur: पाणीटंचाईच्या काळात नंगीवली तालीम चौकातील खजिन्यातून लाखो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावर; गळती न काढणाऱ्या महापालिकेवर नागरिकांचा संताप, सोशल मीडियावर टीकेचा भडिमार
Kolhapur Shocked as Precious Drinking Water Goes to Waste During Acute Shortage

Kolhapur Shocked as Precious Drinking Water Goes to Waste During Acute Shortage

sakal

Updated on

कोल्हापूर : एकीकडे घागरभर पाण्यासाठी शहरवासीयांची धावाधाव सुरू असताना नंगीवली तालीम चौकातील पाण्याचा खजिना आज रात्री ओसंडून वाहिला. सध्याच्या टंचाईमध्ये एक-एक थेंब वाचवण्याची आवश्‍यकता असताना सुमारे दहा मिनिटांहून अधिक काळात लाखो लिटर शुद्ध पाणी अक्षरशः रस्त्यावरून वाहून गटारीत गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com