

Illegal Land Allotments to Be Reinvestigated; Relief for Dam Project Victims
sakal
सातारा: धरणग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी शासन कटिबद्ध असून, कोयना व चांदोली धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासन संवेदनशील आहे. या धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडविण्यात येतील, अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी दिली.