संस्कृती

Vastu Tips : तुम्हीही जोडिदाराच्या ताटातच जेवतात? सावधान...

आजकाल पती-पत्नीने एकाच ताटात जेवणे सामान्य झाले आहे. मात्र प्रत्यक्षात वास्तूशास्त्रानुसार हे चांगले समजले जात नाही.

सकाळ डिजिटल टीम

Husband Wife eating in one plate : हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलांना रूढी परंपरा शिकवणारेही राहिलेले नाहीत. त्यात दोघंच पती-पत्नी राहत असतील तर भांडी कमी भरावी किंवा वाढण्याचा कंटाळ अशा कारणाने एकाच ताटात जेवण करतात. एका दृष्टीने तुमच्यात प्रेम वाढते असे म्हटले जाईल. पण वास्तूशास्त्रात मात्र हे चांगलं समजलं जात नाही.

घरात वाढतात भांडणं

महाभारतात भीष्मांनी या विषयाचा उल्लेख केला आहे. प्रत्येक नात्याला योग्य न्याय देणे गरजेचे असते. पण जर नवरा बायको एकाच ताटात जेवले तर नवऱ्याचे बायकोवरच प्रेम वाढतं आणि घरातल्या इतरांकडे दूर्लक्ष करू लागतात. घरात वाद होतात. त्यामुळे घराची शांतता भंग होते.

चांगले वाईट ओळखू शकत नाही

फक्त पत्नीचेच ऐकणे पतीची बुध्दीभ्रष्ट करते. आणि तो चांगल्या-वाईटाचा फरक विसरतो. कुटुंब प्रमुखासाठी ही गोष्ट चांगली नाही, असे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे संपूर्ण परिवाराने एकत्र बसून जेवण करावे. यामुळे संपूर्ण परिवारात प्रेम वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT