Karnataka Politics
Karnataka Politics  esakal
देश

'लवकरच काँग्रेसचं सरकार कोसळेल, उद्धव ठाकरेंसारखी अवस्था होईल'; भाजप आमदाराच्या दाव्याला मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

सरकारला बाहेरील कोणत्याही गोष्टीपेक्षा आतून धोका आहे, ‘उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि कंपनी’ या पडझडीला जबाबदार असतील.

बंगळूर : राज्य सरकार स्थिर असून, त्याला कोणताच धोका नाही, असे सांगून भाजप नेत्यांनी केलेला दावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी फेटाळून लावला.

काँग्रेसचे सरकार (Congress Government) कोसळेल, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारसारखीच तिची अवस्था होईल, असे भाजपचे आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांनी सोमवारी म्हटले होते.

त्यांनी दावा केला की, सरकारला बाहेरील कोणत्याही गोष्टीपेक्षा आतून धोका आहे, ‘उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि कंपनी’ या पडझडीला जबाबदार असतील. त्यावर प्रत्युत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले, ‘‘आमचे सरकार स्थिर आहे आणि केवळ भाजप नेत्याने म्हटल्याने ते कोसळणे शक्य नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT