coronavirus 25 employees tamil news channel chennai tested positive coronavirus 
देश

एका वृत्त वाहिनीच्या 25 कर्मचाऱयांना कोरोना अन्...

वृत्तसंस्था

चेन्नई : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर भारतात लॉकडानची घोषणा करण्यात आली. पण, भारतात कोरोनाची लागण होत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एका वृत्त वाहिनीच्या 25 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, तमीळ न्यूज चॅनलमध्ये कार्यरत असणाऱ्या 94 कर्मचाऱयांची कोरोणा चाचणी करण्यात आली. अहवाल हाती आल्यानंतर 25 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये पत्रकार, कॅमेरामन आणि इतरांचा समावेश आहे. यामुळे न्यूज चॅनलला आपला लाईव्ह कार्यक्रम सुद्धा रद्द करावा लागला आहे. शिवाय, इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात पत्रकारांची संघटना टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने मुंबईतील १६७ जणांची कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचे रविवारी अहवाल आला. यामध्ये 167 जणांपैकी 53 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यामधील सर्वाधिक पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियामधील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brazilian Model Larissa: मतदानातील '२२' चा मॅजिक! राहुल गांधींचा Viral Claim पाहून ब्राझिलियन मॉडेल म्हणाली, ‘ भारतात हे काय चाललंय?'

माेठी बातमी! 'मैत्रिणीचा खून केल्याचे सांगत तो पोलिस ठाण्यात हजर';मृतदेह टाकला नदीत, सांगली पाेलिस यंत्रणा हादरली

Gujarat Riots 2002 : गुजरात दंगलीतील तीन आरोपींची २३ वर्षांनी निर्दोष मुक्तता; अनेक साक्षीदारांचा मृत्यू , पुरावे गायब, तपास अधिकारीही...

धक्कादायक घटना! 'कुळकजाईत एकाचा खून'; मृतदेह शेतात नग्नावस्थेत, माण तालुक्यात उडाली खळबळ; नेमकं काय घडलं..

पोलिस भरतीत एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन! अर्जासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत; पहिल्यांदा मैदानी‌ नंतर एकाचवेळी लेखी परीक्षा; परीक्षेबद्दल वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT