jammu kashmir 4 pakistani soldiers killed at the pok 
देश

भारताच्या कारवाईनंतर पाकचे सैनिक सुटले पळत...

वृत्तसंस्था

श्रीनगर : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. गेल्या आठवड्यात सीमेवर एक जवान हुतात्मा झाला होता. पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारताने जोरदार कारवाई केली. या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्धस्त झाल्या असून, त्यांचे सैनिक पळत सुटले.

भारत-पाकिस्तान सीमारेषेवर पाकिस्तानने बुधवारी रात्री पुन्हा एकदा शस्रसंधीच्या उल्लंघन केले. भारतीय सैन्य दलाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.  या कारवाईमध्ये भारतीय सैन्य दलाने पाकव्यप्त काश्मीरमधील बीआयएमबी, नीलम आणि नकयाल सेक्टरमधी पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. जवानांच्या या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या 4 सैनिकांचा मृत्यू तर अनेक सैनिक जखमी झाले आहेत. भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या सैनिकांनी चौक्या सोडून पळ काढला.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात शस्त्रसंधीचे बुधवारी (ता. 17) उल्लंघन करण्यात आले होते. वेगवेगळ्या भागांमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरू केला होता. पाक सैनिकांच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. भारत-चीन सीमेवरील लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीन आणि भारत यांच्यामधील संर्घषामुळे तणाव असतानाच पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती सुरू आहेत. या कुरघोड्यांना भारतीय सैन्य दलाने चोख प्रत्युत्तर देत पाकच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

Shaktipeeth Expressway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात 7 जुलैला एल्गार; मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांचे धरणे, 13 जिल्ह्यांतील बाधित शेतकरी सहभागी होणार!

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची लाय डिटेक्शन टेस्ट होण्याची शक्यता

Gagangad Fort : स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'गगनगड' ठरला राज्य संरक्षित स्मारक; शासनाचा मोठा निर्णय

IND vs ENG : 20 चेंडूत अर्धशतक; अभिषेक शर्माने मोडला केएल राहुलचा मोठा विक्रम, इंग्लंडमध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT