In Kerala 34 thousand people migrated due to rains
In Kerala 34 thousand people migrated due to rains 
देश

केरळमध्ये पावसामुळे 34 हजार जणांचे स्थलांतर

वृत्तसंस्था

तिरुअनंतपुरम - केरळमध्ये गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या पावसाने पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, सखल भागातील सुमारे 34 हजार नागरिकांना तात्परत्या निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. 

पूर नियंत्रण केंद्राकडून दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील 8 हजार 33 कुटुंबांतील 34 हजार 693 नागरिकांना 265 निवारा केंद्रात हलविले आहे. 9 जुलैपासून मॉन्सूनचा पाऊस राज्यात सक्रिय झाला. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 12 जण मृत्युमुखी पडले असून सहा जण बेपत्ता आहेत. गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या पावसाने कोट्यायम व अलाप्पुझा या जिल्ह्यातील गावे पाण्याखाली आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतील शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्यात आल्या होत्या. गुरुवारपर्यंत (ता.19) पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT