Indonesia Food Oil Sakal
ग्लोबल

खाद्यतेल खरेदीसाठी इंडोनेशियात लागल्या रांगा, दोघांचा मृत्यू ...

इंडोनेशिया सरकारने प्रति व्यक्ती दोन लिटरच खाद्यतेल खरेदी बंधनकारक केलीय.

हलिमाबी कुरेशी

इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा खाद्यतेल (food oil ) उत्पादक देश आहे. पण इथेच खाद्यतेल टंचाई असल्याने खाद्यतेल विकत घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. याच रांगात उभ्या असलेल्या दोन इंडोनेशियन (Indonesia) नागरिकांचा मृत्यू झालाय. बोर्निओ बेटावरील ईस्ट-कॅलिमॅंन्टन याठीकाणी ही घटना घडली. आश्चर्य म्हणजे इंडोनेशियातील सर्वाधिक पामतेल उत्पादन बोर्निओ बेटावरच्या याच भागात होते. रशिया-युक्रेन युद्धामुळे सुर्यफुल तेल, सोयाबीन तेलाबरोबरच पाम तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली. तसचं युद्धामुळे खाद्यतेल आयात घटल्याचं सॉल्व्हेट एक्सट्र्याक्टर्स असोसिएशनने म्हंटलय. भारतात एकुण मागणीच्या ६५ टक्के खाद्यतेल आयात करावी लागते.(Indonesia food oil scarcity)

इंडोनेशियातून मोठ्या प्रमाणात खाद्यतेल निर्यात होते. मात्र आता इंडोनेशियाने ३० टक्के पामतेल देशातच विकणे बंधणकारक केलंय. तसंच इंडोनेशिया सरकारने प्रत्येक व्यक्तीला दोन लिटरचं खाद्यतेल खरेदीचा नियम केलाय. त्यामुळे अनेकजण खाद्यतेल साठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

IND beat AUS in Semi Final: विजयी धाव अन् जेमिमा रॉड्रिग्जसा अश्रू अनावर, हरमनप्रीत कौरही रडली; मुंबईच्या पोरीने मोडला गौतम गंभीरचा विक्रम Video Viral

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

SCROLL FOR NEXT