Balochistan Liberation Army, a militant organisation, has claimed to have killed more than 100 soldiers at two military camps in Pakistan  टिम ई सकाळ
ग्लोबल

शंभरहून अधिक पाकिस्तानी सैनिक ठार? बलुच बंडखोरांचा दावा

बलुच लिबरेशन आर्मीने असे म्हटले आहे की पाकिस्तानी लष्कराने हा हल्ला परतवून लावल्याचा दावा खोटा आहे.

सकाळ डिजिटल टीम

बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (Balochistan Liberation Army) या दहशतवादी संघटनेने गुरुवारी पाकिस्तानमधील दोन लष्करी छावण्यांमध्ये १०० हून अधिक सैनिक मारल्याचा दावा केला आहे. तर पंजगूर (Panjgur) आणि नुष्की (Nushki) या दोन्ही ठिकाणी बलुच बंडखोरांचा हा हल्ला हाणून पाडण्यात आल्याचं पाकिस्तानी लष्करानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलंय.

या हल्ल्यात बंडखोरांचं मोठं नुकसान झाल्याचा दावा पाकिस्तानी लष्करानं केलाय. दहशतवाद्यांनी पंजगूर भागातील सुरक्षा दलाच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच प्रत्यूत्तर देत हा हल्ला उधळून लावल्याचे पाकिस्तानी लष्करानं (Pakistan Armed Forces) म्हटलंय.

बलुच लिबरेशन आर्मीने असाही दावा केला आहे की पाकिस्तानने आपल्या प्रसारमाध्यमांना घटनांचे वार्तांकन करण्यास बंदी घातली होती आणि इंटरनेट (Internet) आणि फोन बंद केले होते. बलुच लिबरेशन आर्मीने असे म्हटले आहे की पाकिस्तानी लष्कराने हा हल्ला परतवून लावल्याचा दावा खोटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT