Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : Vitamin B 12 ची कमी जाणवते सावधान, होतात हे ४ आजार

व्हटॅमिन्सच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आपण या लेखात शारीरात होणाऱ्या Vitamin B 12 च्या कमतरतेविषयी बोलणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

आपले शरीर अनेक पोषण तत्वांनी बनलेले असते. त्यापैकी एखाद्याही तत्वेची कमी झाली तरी शरीराचे काम बिघडते. त्यामुळेच खाण्यापिण्याच्या पदार्थांतून न्यूट्रीशन मिळावे याची काळजी घ्यायला हवी. जे निष्काळजीपणा करतात त्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. येथे आपण शरीरातील बी १२ कमतरतेविषयी बोलणार आहोत.

बी १२ च्या कमतरतेने शरीरावर काय परिणाम होतो

शरीरात जर Vitamin B 12 ची कमतरता असेल तर शरीरात रक्त कमी होऊ लागते. हिमोग्लबीनचा स्तर कमी होतो. यामुळे कायम थकवा जाणवतो.

Vitamin B 12 च्या कमतरतेमुळे काविळ होऊ शकतो. यामुळे तुमची त्वचा पिवळी पडू शकते. डोळेदेखिल पिवळे पडतात. असे बिलीरूबिनच्या कमतरतेमुळे होऊ शकते.

Vitamin B 12 कमी असल्याने न्यूरोची समस्या होऊ लागते. यामुळे मायग्रेनचा त्रास होतो. शरीरात व्हीटॅमिनची कमतरता झाल्याने ८० टक्के मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता असते.

Vitamin B 12 कमी झाल्याने उदासीनता वाढते. शरीरातील होमोसिस्टिन नामक सल्फरयुक्त अमिनो ॲसिड वाढते ज्यामुळे व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT