Minister Girish Mahajan
Minister Girish Mahajan esakal
जळगाव

Girish Mahajan : पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शुक्रवारी (ता. २८) दिल्या. (girish mahajan statement about Panchnama of crop damage jalgaon news)

पीक व फळपिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून अहवाल सादर करण्याच्या जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या आहेत.

तसेच जिल्ह्यातील फळ पिकविमा योजनेत सहभागी असलेले शेतकऱ्यांचे (केळी, लिंबू आदी) पिकांचे नुकसान झाल्यास याबाबत तत्काळ पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विमा कंपनीस दिल्या असून, शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, विमा कंपनी कार्यालयाकडे फळ पिकांचे नुकसान झाल्यास पूर्वसूचना द्याव्यात, जेणेकरून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यास सोयीचे होईल, अशा सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT