SSC CGL Bharti 2022: sakal
Jobs

SSC Recruitment: सरकारी नोकरीची संधी! SSC कडून 20,000 पदांसाठी भरती जाहीर

अर्ज भरण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

SSC CGL Bharti 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे कारण आता स्टाफ सिलेक्शन कमिमशनने  विविध विभांगासाठी तब्बल २०,००० पदांची भरती जाहीर केली आहे. याबाबत स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर अधिक माहिती दिली आहे. इच्छूक उमेदवारांनी त्वरीत अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहेत. (Opportunity for government job Staff Selection Commission Recruitment )

  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख - 08 ऑक्टोबर 2022

  • प्रवेश शुल्क - 100 रुपये

  • शैक्षणिक पात्रता - पदावर आधारीत

  • एकूण पदभरती संख्या - 20,000

  • वयोमर्यादा- 18 ते 27 वर्ष

  • वेतन - 25,500 ते 1,51,100

पदांचे नाव -

  • सहाय्यक, निरीक्षक

  • सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी

  • उपनिरीक्षक, निरीक्षक

  • सहाय्यक / अधीक्षक

  • विभागीय लेखापाल,

  • सहाय्यक लेखा अधिकारी

  • सहायक विभाग अधिकारी

  • विभागीय लेखापाल

  • लेखा परीक्षक

  • कनिष्ठ लेखापाल

  • वरिष्ठ सचिवालय सहाय्यक

  • अपर डिव्हिजन क्लर्क

  • उपनिरीक्षक

  • कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी

  • सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी

 अर्ज भरण्याची तारीख 17 सप्टेंबर पासून सुरू झाली असून अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT