Konkan Railway crosses for mango transportation kokan marathi news 
कोकण

कोकण रेल्वे आली आंबा उत्पादकांच्या मदतीसाठी ; या नंबरवर संपर्क करा

राजेश कळंबटे

रत्नागिरी -  आंबा वाहतुकीसाठी कोकण रेल्वे सरसावली.कोकण रेल्वे देशभरातील जनतेला आवश्यक असणारी वस्तूंची पूर्तता करण्यासाठी माल वाहतूक करणारी गाड्या (24/7) चालवित आहे. लॉकडाऊनचा परिणाम कमी करण्यासाठी पुढील काही दिवसांत अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

विशेष ट्रेनची सुविधा

 मागणी कायम राहिल्यास कोकण रेल्वे केआर विभाग ते भारतीय रेल्वेवरील विविध स्थानकांकरिता विशेष पार्सल ट्रेन चालवण्यास सज्ज आहे. पार्सल ट्रेनमध्ये औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि इतर नाशवंत वस्तू जसे की फळ आंबा आणि भाज्या यांचा समावेश  आहे.

या नंबरवर करा संपर्क
इच्छुक ग्राहक आपली सामग्री वाहतूक करू इच्छित असल्यास त्यांच्या आवश्यकतेसह वरिष्ठ कमर्शियल मॅनेजरला मोबाइल नंबर 9004470394 वर किंवा कोकण रेल्वेच्या पार्सल कार्यालयांवर संपर्क साधू शकतात.या कठीण काळात कोकण रेल्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे,  असे रेल प्रशासनाने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : कॅप्टन खरातचा 'गेम' ओव्हर! आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्याकडे तपासाची सूत्रे; बड्यांचे धाबे दणाणले

IPL 2026 Marathi News: ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे माघार सत्र! दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद यांना धक्के; कारण काय तर

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू; मोहफुले वेचताना हल्ला, मृतदेह फरकटत नेऊन पायाचे लचके तोडलं अन्..

Malad East Mumbai Accident : मुंबईत पुन्हा एकदा 'खड्डा' ठरला कर्दनकाळ; बांधकाम व्यावसायिकाच्या एका चुकीमुळं 8 वर्षांच्या दिव्यांशचा करुण अंत, चेंडू काढायला गेला अन्...

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

SCROLL FOR NEXT