रत्नागिरी - राज्यात गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून त्यात तब्बल 24 जण ठार झाले आहेत. त्यातील पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी घटनास्थळाची पाहणी दाखल झाले आहेत. त्यांनी या धरणाची पाहणी केली तसेच इथल्या गावकऱ्यांशी चर्चा देखील केली आहे
या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांची नावे -
अनंत हरिभाऊ चव्हाण (६३)
अनिता अनंत चव्हाण (५८)
रणजित अनंत चव्हाण (१५)
ऋतुजा अनंत चव्हाण (२५)
दूर्वा रणजित चव्हाण (दीड वर्ष)
आत्माराम धोंडू चव्हाण (७५)
लक्ष्मी आत्माराम चव्हाण (७२)
नंदाराम महादेव चव्हाण (६५)
पांडुरंग धोंडू चव्हाण (५०)
रवींद्र तुकाराम चव्हाण (५०)
रेश्मा रवींद्र चव्हाण (४५)
दशरथ रवींद्र चव्हाण (२०)
वैष्णवी रवींद्र चव्हाण (१८)
अनुसिया सीताराम चव्हाण (७०)
चंद्रभागा कृष्णा चव्हाण (७५)
बळीराम कृष्णा चव्हाण (५५)
शारदा बळीराम चव्हाण (४८)
संदेश विश्वास धाडवे (१८)
सुशील विश्वास धाडवे (४८)
रणजित काजवे (३०)
राकेश घाणेकर(३०)
दृष्टिक्षेपात
संबंधित बातम्या :
Ratnagiri Dam Mishap : तिवरेच्या पाण्याने सात गावे गेली वाहून
Ratnagiri Dam Mishap : तिवरे धरण फुटले अन् होत्याचे नव्हते झाले
Ratnagiri Dam Mishap : तलाठ्यांनी दिला होता गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.