ACC U19 Asia Cup esakal
क्रीडा

U19 Asia Cup : युवा टीम इंडियानं करुन दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

दुबई : 19 वर्षाखालील आशिया कपची (Asia Cup) फायनल आज दुबईत होत आहे. फायनलमध्ये भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) एकमेकांना आव्हान देणार आहेत. भारताने बांगलादेशचा 103 धावांनी पराभव करत दिमाखात फायनल गाठली. तर श्रीलंकेने पाकिस्तानचा अटीतटीच्या सामन्यात २२ धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

भारताच्या १९ वर्षाखालील संघाने (India national under-19 cricket team) ग्रुपमधील आपले ३ पैकी २ सामने जिंकत सेमी फायनल गाठली होती. त्यानंतर त्यांनी सेमी फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. (ACC U19 Asia Cup 2021)

डकवर्थ लुईसनियमानुसार युवा टीम इंडियानं विजयावर शिक्का मोर्तब केला

भारतीय संघाने हॅटट्रिकसह आठव्यांदा जिंकली आशियाई ट्रॉफी

भारतासमोर विजयासाठी ९९ धावांचे सुधारित लक्ष्य

श्रीलंकेचा डाव संपला, लंकेने ९ बाद १०६ धावांपर्यंत मारली मजल

पावसाची उसंत, खेळाला पुन्हा सुरुवात मात्र सामना प्रत्येकी ३८ षटकांचाच होणार

भारत मजबूत स्थितीत असतानाच पावसाची एन्ट्री

तांबे, ओत्सवालकडून लंका दहन सुरु, लंकेचे ७ फलंदाज ६१ धावात पॅव्हेलियनमध्ये

भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेचा निम्मा संघ ४७ धावात माघारी

श्रीलंकेला तिसऱ्याच षटकात पहिला धक्का, चामिंदू विक्रमसिंघे २ धावा करुन बाद

श्रीलंकेने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nasarapur Case : नसरापूर प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये; बाल हक्क संरक्षण समितीला दिले मोठे आदेश

Chatrapati Sambhajinagar: पतीसाठी पत्नीचे किडनीदान; भिन्न रक्तगटाचे असतानाही यशस्वी शस्त्रक्रिया

Kolhapur student life end : डॉक्टर व्हायचं स्वप्न, एकुलत्या एक अथर्वला बारावीत कमी गुण मिळाले अन् उचललं टोकाचं पाऊल; कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : नागपूर जिल्ह्यात तिघांचा मृत्यू उष्माघाताने मृत्यू

'सकाळ'चे संजीव भागवत यांना देवर्षि नारद पत्रकारिता सन्मान २०२६’ पुरस्कार जाहीर; उत्कृष्ट लेखनासाठी होणार मुंबईत गौरव

SCROLL FOR NEXT