IND-vs-PAK 
क्रिकेट वर्ल्ड कप

भारतीय क्रिकेटबद्दल पाक बोर्डाच्या अध्यक्षांचं मोठं विधान

विराज भागवत

वाचा नक्की काय म्हणाले, PCB अध्यक्ष रमीझ राजा...

T20 World Cup 2021: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध अतिशय तणावपूर्ण आहेत. त्यामुळेच गेल्या कित्येक वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ICC च्या स्पर्धा वगळता इतर वेळेस क्रिकेट सामने झालेले नाहीत. कोरोनाकाळात पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंनी भारताशी क्रिकेट सामने पुन्हा सुरू खेळले जायला हवेत असं मत मांडलं. भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट फॅन्सने या ऑफरला फारशी किंमत दिली नाही. पण आता मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारतीय क्रिकेटबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

ind vs pak

"आशियाई क्रिकेट संघटनेने सोमवारी स्पष्ट केले आहे की २०२३ सप्टेंबरला पाकिस्तानात होणारा आशिय चषक ५० षटकांच्या वन डे सामन्यांचा असेल. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक रंगणार आहे. पाकिस्तान नक्कीच आशिया चषकाचे यशस्वी आयोजन करण्याचे प्रयोजन करेल. ती स्पर्धा उत्तम रितीने आयोजित केली जाईल याची मला खात्री आहे. मी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याशी संवाद साधला. मी त्यांना विनंती केली की राजकारण बाजूला ठेवून खेळ जसा आहे तसा सुरू ठेवायला हवा. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधले संबंध तरी नक्कीच सुधारले जायला हवेत. भारत-पाक क्रिकेटला पूर्ववत आणण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतील यात वादच नाही. पण आमच्यात चांगली चर्चा झाल्याने भविष्यात चांगल्या गोष्टी घडू शकतील", असा विश्वास रमीझ राजाने व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अघोरी पूजेसाठी महिलाही शोधायच्या सावज; १६ संशयितांना नोटीस, चंद्रपूरमधील प्रकार, 'सकाळ'ने उघडकीस आणलं प्रकरण

Narasimha Jayanti 2026 : श्रद्धा, धैर्य आणि न्यायाचं प्रतीक असलेली नृसिंह जयंती; जाणून घ्या तारीख, कथा आणि साजरी करण्याची पद्धत

Latest Marathi News Live Update : सांगलीत आईच्या खूनप्रकरणी मुलाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

Beed News: पशुसंवर्धन योजनांची मोठी पुनर्रचना; नव्या स्वरूपात मिळणार जनावरांसाठी लाभ; जिल्ह्यातील पशुपालकांना; डीबीटीद्वारे थेट अनुदान

Marathwada News: जायकवाडी धरणावर बाष्पीभवनाचे संकट; तापमान वाढीच्या इशाऱ्याने पाण्याची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT