Chanakya Niti
Chanakya Niti esakal
लाइफस्टाइल

Chanakya Niti : या गुणांशिवाय यश मिळणे कठीण, नाहीतर अपयश निश्चित

सकाळ डिजिटल टीम

आचार्य चाणक्य नीति ही लोकांना अंधारात प्रकाशाचा किरण आहे. या नीतिचे अनुसरण करून माणूस यश मिळवू शकतो. कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी मेहनत फार आवश्यक आहे. पण चाणक्यने अजून अशा एका गोष्टीचा उल्लेख केला आहे ज्या शिवाय यश मिळवणे अशक्य आहे.

जोपर्यंत तुम्ही धावण्याचे धाडस एकवटू शकत नाहीत तोपर्यंत जिंकणे तुमच्यासाठी अशक्यच असते.

चाणक्यने यात यशाचा मूलमंत्र दिला. चाणक्यनुसार जो व्यक्ती काम सुरू करण्याआधीच हार मानतो, ते पूर्ण करण्याचे धाडस एकवटू शकत नाही त्याचे हरने निश्चित असते.

साहस माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. यश मिळवण्याच्या शर्यतीत एक वळण असे येते जेंव्हा धाडस करावेच लागते. त्यावेळी जर त्याने हार मानली तर जिंकत आलेली बाजीपण हरून जातो.

साहसी माणूसाला परिस्थीतीला तोंड देणे जमते. हा असा एक गुण आहे ज्यामुळे आपल्या विरोधकांच्या समोर उभे राहण्याची हिम्मत येते. ज्याच्यात धाडस असेल त्याला कोणी थांबवू शकत नाही. साहस माणसाची सगळ्यात मोठी ताकद आहे. जेंव्हा सगळीकडून संकट घेरून येतात तेंव्हा साहसी माणसाला आशेचा किरण सापडतोच.

आयूष्यात अनेक उतार चढाव येतात. जर तुमच्यात संकटांना तोंड देण्याची क्षमता असेल तर यश तुमचेच आहे. साहस आणि समजुतदारपणा तुमचे भविष्य ठरवतात. स्पर्धेच्या या काळात धाडस असेल तरच टिकून राहू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT