Chanakya Niti esakal
लाइफस्टाइल

Chanakya Niti : या गुणांशिवाय यश मिळणे कठीण, नाहीतर अपयश निश्चित

चाणक्यने मेहनतीशिवाय या अजून एका गोष्टीचा उल्लेख केला आहे. ज्याशिवाय यश मिळणे अशक्य आहे. जाणून घेऊया यश मिळवण्याचा मंत्र.

सकाळ डिजिटल टीम

आचार्य चाणक्य नीति ही लोकांना अंधारात प्रकाशाचा किरण आहे. या नीतिचे अनुसरण करून माणूस यश मिळवू शकतो. कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी मेहनत फार आवश्यक आहे. पण चाणक्यने अजून अशा एका गोष्टीचा उल्लेख केला आहे ज्या शिवाय यश मिळवणे अशक्य आहे.

जोपर्यंत तुम्ही धावण्याचे धाडस एकवटू शकत नाहीत तोपर्यंत जिंकणे तुमच्यासाठी अशक्यच असते.

चाणक्यने यात यशाचा मूलमंत्र दिला. चाणक्यनुसार जो व्यक्ती काम सुरू करण्याआधीच हार मानतो, ते पूर्ण करण्याचे धाडस एकवटू शकत नाही त्याचे हरने निश्चित असते.

साहस माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. यश मिळवण्याच्या शर्यतीत एक वळण असे येते जेंव्हा धाडस करावेच लागते. त्यावेळी जर त्याने हार मानली तर जिंकत आलेली बाजीपण हरून जातो.

साहसी माणूसाला परिस्थीतीला तोंड देणे जमते. हा असा एक गुण आहे ज्यामुळे आपल्या विरोधकांच्या समोर उभे राहण्याची हिम्मत येते. ज्याच्यात धाडस असेल त्याला कोणी थांबवू शकत नाही. साहस माणसाची सगळ्यात मोठी ताकद आहे. जेंव्हा सगळीकडून संकट घेरून येतात तेंव्हा साहसी माणसाला आशेचा किरण सापडतोच.

आयूष्यात अनेक उतार चढाव येतात. जर तुमच्यात संकटांना तोंड देण्याची क्षमता असेल तर यश तुमचेच आहे. साहस आणि समजुतदारपणा तुमचे भविष्य ठरवतात. स्पर्धेच्या या काळात धाडस असेल तरच टिकून राहू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT