Is Drinking Water After Eating Okay? sakal
लाइफस्टाइल

जेवल्यानंतर लगेच पाणी प्याल तर भोगावे लागतील 'हे' परिणाम

जेवल्यावर लगेचच पाणी पिल्याने आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो

सकाळ डिजिटल टीम

पाणी आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे घटक आहे. डॉक्टर देखील दिवसातून ३ ते ४ लीटर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात परंतु जेवताना पाणी पिऊ नये, असा सल्ला डॉक्टर देतात मात्र तुम्हाला माहिती आहे का जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात?जेवल्यावर लगेचच पाणी पिल्याने आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (Is Drinking Water After Eating)

जेवल्यानंतर लगेचच पाणी पिण्याने कोणते परिणाम होतात?

  • पोटात गॅसची समस्या

  • लठ्ठपणा

  • रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची समस्या

  • पचन समस्या

तज्ञांनुसार खाल्लेले अन्न पचायला जवळपास २ तास लागतात. यादरम्यान पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवल्यावर किमान ४५ ते ५० मिनिटांनंतर पाणी प्यायला हवे. जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते. सोबतच पोटात गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या होत नाही. शरीर अन्नातील पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषून घेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

SCROLL FOR NEXT