Is Drinking Water After Eating Okay?
Is Drinking Water After Eating Okay? sakal
लाइफस्टाइल

जेवल्यानंतर लगेच पाणी प्याल तर भोगावे लागतील 'हे' परिणाम

सकाळ डिजिटल टीम

पाणी आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे घटक आहे. डॉक्टर देखील दिवसातून ३ ते ४ लीटर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात परंतु जेवताना पाणी पिऊ नये, असा सल्ला डॉक्टर देतात मात्र तुम्हाला माहिती आहे का जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात?जेवल्यावर लगेचच पाणी पिल्याने आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (Is Drinking Water After Eating)

जेवल्यानंतर लगेचच पाणी पिण्याने कोणते परिणाम होतात?

  • पोटात गॅसची समस्या

  • लठ्ठपणा

  • रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची समस्या

  • पचन समस्या

तज्ञांनुसार खाल्लेले अन्न पचायला जवळपास २ तास लागतात. यादरम्यान पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवल्यावर किमान ४५ ते ५० मिनिटांनंतर पाणी प्यायला हवे. जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते. सोबतच पोटात गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या होत नाही. शरीर अन्नातील पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषून घेते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

SCROLL FOR NEXT