Groom Age esakal
लाइफस्टाइल

Bride Age : वधूचे वय वरापेक्षा कमी असावे असे का म्हणतात? या मागे काही शास्त्रीय कारण आहे काय?

वधूचे वय हे वरापेक्षा लहान असावे का? यामागे काही सायन्टिफिक रिझन आहे काय की ही फक्त मान्यता आहे

साक्षी राऊत

Scientific Facts : साधारणत: लग्नात वधूचे वय वरापेक्षा लहान असणे हे भारतीय संस्कृतीत वर्षानुवर्षे चालत आले आहे. तसा समाजाचाही समज झालाय. मात्र खरंच वधूचे वय हे वरापेक्षा लहान असावे का? यामागे काही सायन्टिफिक रिझन आहे काय की ही फक्त मान्यता आहे. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या बातमीत मिळतील. आणि तुमचे गैरसमजही दूर होतील.

काय आहे खरे कारण?

खरं तर यामागे कुठलेही शास्त्रीय कारण नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. तर काहींच्या मते हा केवळ गैरसमज आहे. विशेष म्हणजे गुजराती लोकांत मुलींचेच वय जास्त असते, मात्र तिथे याबाबतीत काही अडचण नसते. खुद्द तेंडुलकरची बायको त्याच्या पेक्षा 5 वर्ष मोठी आहे त्यांचे व्यवस्थित चालले आहे न,ऐश्वर्या रॉय अभिषेक पेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे त्यांचे पण व्यवस्थित चालले आहे. तेव्हा या प्रत्यक्ष उदाहरणांसमोर वराचे वय हे वधूपेक्षा मोठे असावे ही परिभाषाच चुकीची वाटते. (Bride)

तर डॉक्टरांच्या मते,

आधुनिक मानसशात्रज्ञांनी असा दावा केलेला आहे की २१ वर्षे वयाच्या मुलाचे "मानसिक वय" हे १८ वर्षाच्या मुलीच्या मानसिक वयाइतके असते. "मानसिक वय" सारखे असलेला मुलगा आणि मुलगी यांचा विवाह झाल्यास त्यांच्या विवाहोत्तर आयुष्यात येणाऱ्या सर्व प्रसंगाकडे बघण्याची त्यांची दृष्टीही सारखी राहते.

आणि त्यामुळे त्यांचे विवाहित आयुष्य सुख-समृद्धीचे जाण्यात मदत होते. म्हणून लग्नात वधूचे (शारीरिक) वय हे वराच्या (शारीरिक) वयापेक्षा ३ ते ५ वर्षाने कमी असावे अशी प्रथा आहे. (Lifestyle)

डिस्क्लेमर - वरील लेख केवळ माहितीसाठी असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Agriculture News : 'शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त'; कांदा उत्पादकांकडून थेट सरकारला जाब

Latest Maharashtra News Updates : तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करा, तृतीयपंथी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT