Rajesh Tope सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र बातम्या

राज्यात सात महिन्यात ८ हजार ५८४ बालकांचा मृत्यू; राजेश टोपेंची माहिती

फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२१ या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८ हजार ५८४ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Budget Session : राज्यात फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२१ या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८ हजार ५८४ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यात प्रामुख्याने ० ते ५ या वयोगटातील बालकांचा यात समावेश आहे, असं त्यांनी म्हटलं.

महाविकास आघाडी सरकारचे(MVA) अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. यावेळी प्रश्न-उत्तरांच्या तासात राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यातील बालकांच्या मृत्यूची माहिती दिली. (Rajesh Tope speaks on Child Death count of Maharashtra)

बालमृत्यूचे सर्वाधिक प्रमाण नागपुर, मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. कोरोना काळात यामध्ये वाढ झाल्याचं समोर आलंय. महामारी आल्यानंतर राज्यातील आरोग्य व्यवस्तेचे प्राधान्यक्रम तत्काळ बदलल्याने काही महत्वाचे विषय मागे पडल्याचं या आकडेवारीतून समोर आलं.

अधिकृत आकडेवारी

नागपूर -९२३

औरंगाबाद - ५८७

मुंबई शहर - ७९२

पुणे - ४२२

नाशिक - ४१७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT