Amol Mitkari File Photo
महाराष्ट्र बातम्या

कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अमोल मिटकरींची मागणी

'कंगुबाईने केलेलं हे वक्तव्य देशासाठी बलिदान देणाऱ्या तमाम देशभक्तांचा अपमान'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सध्या अभिनेत्री कंगना राणावत आपल्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. 'टाईम्स नाऊ' या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात कंगना म्हणाली, की देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की कंगना रानौतच्या म्हणण्यानुसार देशाला १९४७ मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले. ती भीक होती, खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळालं. ह्या कंगुबाईने केलेलं हे वक्तव्य देशासाठी बलिदान देणाऱ्या तमाम देशभक्तांचा अपमान असून या बाईवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. (Kangana Ranaut)

माजी आयएएस अधिकारी सूर्याप्रताप सिंह यांनीही प्रसिद्धी मिळाल्यास सोनू सूद बना, कंगना नाही या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ धोत्रे खून प्रकरणात पोलिसांना शरण आलेल्या उद्धव निमसेंना २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT