Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

फडणवीस म्हणतात, फुटीरतावाद्यांना आता सरकारमध्येच वकील मिळाला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : फुटीरतावादी शक्तींना आता सरकारमध्येच त्यांचा वकील मिळाला. जयंतराव, अशा पद्धतीने व्होट बँकेचे राजकारण किमान तुमच्याकडून तरी अपेक्षित नाही, असे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दिल्लीत जेएनयुतील हल्ल्याप्रकरणी मुंबईत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात एक युवती 'फ्री काश्मीर'चे पोस्टर घेऊन आल्याने यावरून फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. उद्धवजी, तुमच्या नाकाजवळ असे भारतविरोधी प्रकार कसे काय सुरु आहेत. यावर जयंत पाटील यांनी फडणवीसजी तुम्ही सत्तेसह स्वनियंत्रणही गमाविले, असा टोला मारला आहे.

फडणवीस यांनी सरकारवर टीका करत म्हटले होते, की ‘तुमची दया येते! आता फुटीरतावादी वृत्तीला सरकारी वकील मिळाला. जयंतराव, हे वोट बँकेचं राजकारण तुमच्याकडून अपेक्षित नाही. काश्मीर आधीच भेदभावापासून मुक्त आहे. फक्त सुरक्षेच्या कारणास्तव काही दशकांपासून निर्बंध आहेत. सरकारमध्ये असो किंवा विरोधीपक्षात, आमचं एकच तत्त्व ‘राष्ट्र सर्वप्रथम’.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT