water esakal
महाराष्ट्र बातम्या

गुजरातला १५ टीएमसी पाणी दिले तरच महाराष्ट्राला निधी

Condition from the Central Government to the State for funding the river connection

विनोद बेदरकर

नाशिक : नदीजोड प्रकल्पासाठी ४० हजार कोटीची मदत केंद्र शासनाकडून मिळवून देण्याची हमी घेतली आहे. त्यासाठी गुजरात राज्यासोबत पाणी देण्याबाबत सहकार्य करार करावा. नारपारचे (narpar) १५ टीएमसी पाणी गुजरातला (gujrat) द्यावे अशी केंद्र शासनाची अट आहे.

अटी शर्थीवर निधी; नदीजोडच्या निधीसाठी केंद्र शासनाकडून राज्याला अट

दरम्यान ही अट राज्यावर अन्यायकारक असल्याची टिका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जलचिंतन संस्थेने केली आहे. नदीजोड प्रकल्पासाठी कार्यरत असलेल्या जलचिंतन कार्यकर्त्यासोबत बैठकीत केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी ही अट घातली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जलचिंतनचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिली.

महाराष्ट्राला अट घालण्याचा प्रकार चूकीचा

नदीजोड प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून निधी हवा असल्यास गुजरातला १५ टीएमसी पाणी देण्याची अट महाराष्ट्रावर अन्याय करणारी आहे. नदीजोड प्रकल्पाचे डीपीआर जलचिंतनच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाले असून त्यासाठी केंद्राने ४० हजार कोटीचा निधी दिला तर नाशिक नगर व मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. भारतातील दुष्काळी प्रदेशाला पाणी देण्यासाठी पैसे देणे केंद्र शासनाचे कर्तव्यच आहे. मात्र त्यात केंद्रशासनाकडून महाराष्ट्राला अट घालण्याचा प्रकार चूकीचा आहे. अशी टिका जाधव यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना ३००० रुपयांचा दिलासा; पण पैसे कुणाच्या खात्यात जमा झाले कुणाच्या नाही?

SCROLL FOR NEXT