Nana Patole sakal
महाराष्ट्र बातम्या

पाकिटमार मोदी सरकार, महागाईवरुन नाना पटोले यांची टीका

महागाईमुळे सर्वसामान्य माणूस अडचणीत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले आहे. दररोज पेट्रोल-डिझेलचेही दरवाढ होत आहे. तसेच किराणापासून, पालेभाज्या ते सर्वच वस्तूंच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. काँग्रेस पक्षाचे महागाई विरोधात देशभर आंदोलने चालू आहे. दुसरीकडे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Congress Party) आणि शिवसेनेकडून आंदोलने होत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महागाईवरुन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. (Nana Patole Said, Modi Government Takes Money Of Public)

पटोले आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, की एका वर्षात डिझेलचा भाव २५ रुपयांनी भडकला. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी ८० पैशांच्या वाढीसह आठवाड्याभरात इंधनात ८ रुपयांची दरवाढ ! पाकिटमार मोदी सरकार, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी मोदींना केला आहे.

महागाई (Inflation) वाढत असताना सरकारकडून जनतेला दिलासा काही मिळताना दिसत नाही. मात्र सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. खर्चाला किती कात्री लावायची हा ही प्रश्न त्याच्या समोर उभा आहेच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मातीत राबणारेच मातीला मिळाले! महाराष्ट्रात 8 महिन्यांत तब्बल 1183 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, धक्कादायक आकडेवारी समोर...

Explained: बदलत्या वातावरणाचा लहान मुलांना कोणते आजार होतात अन् सर्दी- खोकल्यार आयुर्वेदानुसार कोणते घरगुती उपाय केले पाहिजे? वाचा डॉक्टर काय सांगतात

Pregnant Woman Killed : पतीकडून गर्भवती पत्नीचा मोटारीने उडवून खून, अपघात भासविण्याचा प्रयत्न; सासू, पतीकडून वारंवार छळ

France Mosque Incident : धक्कादायक! नऊ मशिदींबाहेर आढळली डुकरांची मुंडकी; पाच मशिदींवर राष्ट्रपतींचं निळ्या रंगात लिहिलं नाव, मुस्लिम समाजात तीव्र संताप

Nepal Royal Massacre: कशी संपली होती नेपाळची राजेशाही ? राजकुमाराने राजा-राणीसह राजघराण्यातील 9 जणांची केली होती हत्या अन्..

SCROLL FOR NEXT