Urfi Javed And Akshay Kumar esakal
मनोरंजन

उर्फीने अक्षयच्या चित्रपटाची उडवली खिल्ली, म्हणाली, का प्रदर्शित झाला?

उर्फी जावेदने अक्षय कुमारच्या चित्रपटाची उडवली खिल्ली

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed Comment On Akshay Kumar Film : आपल्या बेताल वक्तव्यामुळे उर्फी जावेद नेहमी चर्चेत असते. आता तिने अभिनेता अक्षय कुमारवर (Akshay Kumar) निशाणा साधला आहे. उर्फीने अक्षयचा चित्रपट रक्षाबंधनवर टीका केली आहे. रक्षाबंधन बाॅक्स ऑफिसवर पूर्णपणे आदळला आहे. एका मुलाखतीत रक्षाबंधनच्या पटकथेवर सवाल उपस्थित करत उर्फी जावेद (Urfi Javed) विचारते की हा चित्रपट बनवलाच का आहे?

उर्फी म्हणते, रक्षाबंधनचे ट्रेलर मी पाहिले. मला वाटले हा चित्रपट ३० वर्षानंतर का प्रदर्शित होत आहे. ती तर ९० व्या दशकात प्रदर्शित व्हायला हवा होता. हा हुंडा काय असतो. बहिणीचे लग्न करायचे आहे. हुंड्याची जमवाजमव करायचे आहे. मला माफ करा. पण हा चित्रपट ३० वर्षांपूर्वीचा आहे. (Bollywood News)

आज आपल्याला अशा चित्रपटाची गरज आहे जिथे मुलीने म्हणायला हवे, भावा ऐक तू तुझ काम कर, मी माझे काम करते. माझ्या लग्नाची चिंता करण्याची गरज नाही. मी आपले काम करेल, पैसा कमवेल, खाण-पिण करेल. रक्षाबंधनमधील त्या बहिणींना हे बोलायला हवे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT