photo 
छत्रपती संभाजीनगर

शहर कडकडीत बंद : उपद्रवींचा त्रास कायमच

अनिल जमधडे

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. असे असले तरीही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. तथापि, अंशत: मिळणाऱ्या सुटीचा काहीजण गैरफायदा घेत असल्याने त्यांना पोलिसांचा प्रसाद मिळत आहे. मात्र त्यामुळे गरजूंनाही बाहेर पडताना पोलिसांचा सामना करावा लागत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शहरात चौकाचौकात पोलिसांची गस्त सुरू आहे. अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांना पोलिस ‘प्रसाद’ही देत आहेत, जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर जाता येते; परंतु पोलिसांचा दणका केव्हा बसेल ते सांगता येत नाही. काही नागरिक अनावश्यक घराबाहेर पडून गर्दी करतात. त्यामुळेच आवश्यक वस्तू घेण्यासाठी जाणाऱ्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दरम्यान, चौकाचौकात गस्तीवर असलेल्या पोलिसांसाठी अनेक जण चहा, कॉफी, थंड पाण्याच्या बाटल्या घेऊन मदतीचा हात पुढे करीत आहेत. अनेक सामाजिक संस्था, समाजसेवक यांनीही निराधार, निराश्रित, गोरगरिबांसाठी अन्नदानाची व्यवस्था सुरू केली आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, प्रमोद राठोड मित्रमंडळ, राजेंद्र जंजाळ मित्रमंडळ, राजू बागडे मित्रमंडळ, आमदार अंबादास दानवे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे अन्नदान करण्यात येत आहे. याच काळात रक्तदानाचा रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक जण घाटी रुग्णालयात येऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदानही करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

SCROLL FOR NEXT