3korona_60
3korona_60 
छत्रपती संभाजीनगर

Corona Update : औरंगाबादेत ६२ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४३ हजार १४६ कोरोनामुक्त

मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता.२०) एकूण ६२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ९१३ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १८६ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ५८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ४३ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार १४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.



शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या) : समर्थ नगर (१), कासलीवाल मार्बल (१), रेल्वे स्टेशन परिसर (१), सुंदरवाडी (२), एचएपी इंटरनॅशनल शाळा परिसर (२), गारखेडा (१), जबिंदा रेसिडन्सी (१), एन सहा संभाजी कॉलनी (१), अन्य (३१), एन वन सी सेक्टर (२), बेगमपुरा (२), इटखेडा (१), व्हीनस सो., बीड बायपास (२), साईश्रद्धा एन्क्लेव्ह नक्षत्रवाडी परिसर (१), दर्गा रोड परिसर (१),


ग्रामीण भागातील बाधित : पाचोड, पैठण (१), यसगाव, खुलताबाद (१), अन्य (१०)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत न्याय नगरातील ६० वर्षीय् स्त्री, खासगी रूग्णालयात सद्गुरू कृपा हाऊसिंग सोसायटीमधील ८७ वर्षीय पुरूष, सम्राट नगरातील ५८ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


कोरोना मीटर
बरे झालेले - ४३१४६
उपचार घेणारे - ५८१
एकुण मृत्यू - ११८६
---
आतापर्यंतचे बाधित - ४४९१३
----

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT