3korona_60 
छत्रपती संभाजीनगर

Corona Update : औरंगाबादेत ७० कोरोना रुग्ण, जिल्ह्यात ५९६ रुग्णांवर उपचार सुरू

प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.२३) ७८ जणांना सुटी देण्यात आली, तर दिवसभरात ७० नवीन कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे. आजपर्यंत ४३ हजार ३४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार१३४ झाली आहे. आतापर्यत १ हजार १९२ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ५९६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : मयूर पार्क (१), विजय नगर चौक (१), एन – १ सिडको (१), योगायोग सोसायटी एन-२ सिडको (१), एन -९ परिसर(१),एन ७, सिडको (१), गांधी नगर(१), न्यू शांतिनिकेतन कॉलनी(१), नंदनवन कॉलनी (१), उदय नगर (१), समर्थनगर(१), शिवाजी नगर(१), गुलमोहर कॉलनी, एन-५ सिडको(१), ठाकरे नगर(१), गारखेडा परिसर(१), रायगड नगर (२), नॅशनल कॉलनी (१), शिवेश्वर कॉलनी, हर्सूल(१), भावसिंगपुरा(१), एचआरएम हौसिंग परिसर(१), एमजीएम एन सहा (१), गजानन नगर (१), सुखसमृद्धी नगर (३), बीड बायपास (२), अन्य (२९) असे एकुण ५७ रुग्णांची वाढ झाली आहेत.

ग्रामीण भागात :  छत्रपती शिवाजीनगर, सिल्लोड (१), अन्य (१२) असे एकुण १३ रुग्णांची वाढ झाली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT