NCP Janaakrosh Andolan 
छत्रपती संभाजीनगर

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे जनआक्रोश आंदोलन, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

ई सकाळ टीम

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे औरंगाबादेत दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी (ता.दोन) जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा भगाओ देश बचाओ, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, किसानों के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान में, अशा घोषणा देण्यात आल्या.

या प्रसंगी पक्षाचे विजय साळवे म्हणाले, की गारठणाऱ्या थंडीत शेतकरी आंदोलन करित आहेत. हे आंदोलन ३७ दिवसांपासून सुरु आहे. कृषीविषयक काळे कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत. मोदी सरकारला देशातील शेतकऱ्यांशी काही देणे-घेण नाही. कृषी कायद्यांमुळे उद्योगपतींच्या घशात शेती टाकण्याचा उद्देश आहे. आगामी दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन तीव्र करेल अशी माहिती श्री. साळवे यांनी दिली.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Sheikh: येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू; सहर शेख यांना पाठिंबा देत इम्तियाज जलीलांचे वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?

Bigg Boss Marathi 6: शिवी घालण्यावरून प्राजक्ता- अनुश्री रितेशसमोरच भिडल्या ; "म्हणजे शिवी द्यायची का?"

Mumbai Goa Highway Traffic : सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडीचे विघ्न! मुंबई गोवा महामार्गासह इतरही ठिकाणी वाहतूक कोंडीने पर्यटक प्रवासी बेजार

IndiGo Flights Cancelled : सरकारचा ‘इंडिगो’ला आणखी एक मोठा दणका! तब्बल ७०० हून अधिक उड्डाणे केली आहेत कमी

IND vs NZ: सूर्यकुमार भारताला मॅच जिंकवून आला अन् थेट 'त्या' खास व्यक्तीच्या पायाच पडला; Photo Viral

SCROLL FOR NEXT