NCP Janaakrosh Andolan
NCP Janaakrosh Andolan 
छत्रपती संभाजीनगर

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे जनआक्रोश आंदोलन, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

ई सकाळ टीम

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे औरंगाबादेत दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी (ता.दोन) जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा भगाओ देश बचाओ, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, किसानों के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान में, अशा घोषणा देण्यात आल्या.

या प्रसंगी पक्षाचे विजय साळवे म्हणाले, की गारठणाऱ्या थंडीत शेतकरी आंदोलन करित आहेत. हे आंदोलन ३७ दिवसांपासून सुरु आहे. कृषीविषयक काळे कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत. मोदी सरकारला देशातील शेतकऱ्यांशी काही देणे-घेण नाही. कृषी कायद्यांमुळे उद्योगपतींच्या घशात शेती टाकण्याचा उद्देश आहे. आगामी दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन तीव्र करेल अशी माहिती श्री. साळवे यांनी दिली.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT