BAMU Renaming Day 
छत्रपती संभाजीनगर

नामविस्तार हा विद्यापीठाच्या इतिहासातील मैलाचा दगड : कुलगुरू प्रमोद येवले

अतुल पाटील

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन हा विद्यापीठाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. जागतिकीकरणाच्या आजच्या काळात विद्यापीठाची नवी ओळख मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी भावना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.


यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून हा कार्यक्रम होणार आहे. याविषयी डॉ. येवले म्हणाले, २३ ऑगस्ट १९५८ आणि १४ जानेवारी १९९४ हे दोन्ही दिवस विद्यापीठाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदवून ठेवण्यासारखे आहेत. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना करताना मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी भावना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती.

त्यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. बाबासाहेबांनी औरंगाबाद ही ‘शिक्षाभूमी’ तर नागपूरला ‘दीक्षाभूमी’ म्हणून ओळख मिळवून दिली. ही ओळख जपण्याचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नावलौकिक उंचावण्याचा प्रयत्न आगामी काळात करू, असेही कुलगुरू डॉ.प्रमोद येवले म्हणाले.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune E-Bus Project: ‘पीएमपी’च्या ताफ्यात लवकरच एक हजार ‘इ बस’; राज्य सरकारकडून अखेर हमी, पाच महिन्यांत दाखल होणार

IPL 2026 साठी कधी होणार खेळाडूंचा लिलाव, रिटेंशनची अंतिम तारीख काय? समोर आली महत्त्वाची अपडेट्स

Latest Marathi Breaking News Live: मी कालही चुकीचं केलं नाही, पुढेही करणार नाही - अजित पवार

National Park Toy Train: नॅशनल पार्कमधील वनराणी कधी धावणार? ५ वर्षांपासून पर्यटक प्रतिक्षेत; महत्त्वाची माहिती समोर

Matoshree : मातोश्रीजवळ ड्रोनच्या घिरट्या, उद्धव ठाकरेंवर नजर ठेवली जातेय? मुंबई पोलिसांनी सांगितले खरं कारण

SCROLL FOR NEXT