Rajesh Tope Helth Minister
Rajesh Tope Helth Minister 
मराठवाडा

लाॅकडाऊनमध्ये आरोग्यमंत्री टोपेंनी उचललं महत्त्वाच पाऊल

महेश गायकवाड

जालना : राज्यासह देशात सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे राज्याबाहेर अडकलेल्या मजुरांना आपल्या राज्यात आणण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याबाहेर चार ते पाच मजूर वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत असतील अशा मजुरांना एकत्र आणून त्यांच्या साठी बस ची व्यवस्था काशी करता येईल या बाबत राज्य सरकार नियोजन करत असल्याची माहिती शुक्रवारी( ता.एक) आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात श्री टोपे यांच्या हस्ते मुख्य ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. श्री टोपे म्हणाले की, महाराष्ट्रातील जे मजूर परराज्यात अडकले आहे. त्यांना परत आणण्यासाठी शासन तयारीला लागले असून त्यांना बसद्वारे आणण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजने अंतर्गत येणाऱ्या 496 हॉस्पिटल मध्ये 977 आजारावर उपचार केले जात होते.राज्य सरकारने आशा हॉस्पिटलची संख्या वाढवून ती एक हजार केली आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून राज्यातील 85 टक्के जनतेला उपचार घेता येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT