mumbai bad roads sakal
मुंबई

Mumbai News : धक्कादायक माहिती ! गेल्या ७ महिन्यात खड्यांनी घेतला 'इतक्या' मुंबईकरांचा जीव !

Chinmay Jagtap

Mumbai News : सर्वच मुंबईकरांना खळबळून जागे करेल अशी महत्वाची आकडेवारी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईमध्ये गेल्या ७ महिन्यात तब्बल १४८ जणांना खड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

अधिक माहिती अशी की, दिवसेंदिवस मुंबईमध्ये वाहनांची आणि नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र अरुंद आणि खराब रस्ते यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. २०२३ च्या पहिल्या सात महिन्यांत मुंबई जिल्ह्यात एकूण ५५१ अपघातांमध्ये १४८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांनी केली आहे.

तर दुसरीकडे ही अपघातांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये घटली असल्याचे महामार्ग पोलिस विभागातील नोंद केलेल्या आकडेवारीवरून दिसते. याचे कारण म्हणजे वर्ष २०१८ मध्ये अपघात सर्वाधिक होते. मात्र त्यानंतर आता पर्यंत हे अपघात कमी झाले आहेत.

तर दुसरीकडे गेल्या सात महिन्यांत एकूण ५५१ अपघात झाले आहेत. ज्यात १४८ जणांचा मृत्यू झाला. तर ३५७ गंभीर अपघातात ४४६ नागरिकांना गंभीर इजा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT