File Photo 
मुंबई

मुंबईत अपघातांत वर्षभरात  179 जणांनी गमावला जीव

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत गेल्या वर्षभरात झालेल्या तब्बल १३ हजार १५० विविध अपघातांमध्ये १७९ जणांचा मृत्यू; तर ७२२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यात आग लागणे, इमारतींचा भाग कोसळणे किंवा घरे आणि भिंती कोसळून मृत्यू झाल्याच्या घटनांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.

मुंबईत आगी लागण्याचे प्रमाण वाढत असून पावसाळ्यात झाडे पडणे, घर, घरांच्या भिंती, इमारतींचे भाग कोसळणे, गॅसगळती होऊन सिलिंडरचे स्फोट; तसेच नाले, नदी, समुद्र-खाडी, विहीर, खदानी, पूल, मॅनहोलमध्ये पडून, रस्त्यावरील अपघात अशा विविध दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये गेल्या १ जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९पर्यंत एकूण १३ हजार १५० अपघाताच्या घटना घडल्या. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांच्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

अपघातांचे प्रकार                   एकूण घटना           मृत्यू
आग, शॉर्टसर्किट                        ५२५४                 ३८ 
इमारतींचे भाग कोसळणे             १००३                 ५७
झाडे, झाडांच्या फांद्या पडणे        ४९३७                  ८
समुद्र नाले, मॅनहोलमध्ये बुडणे      --                    ६२

179 people lost lives in various Mumbai accidents during a year

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: महाराष्ट्रात इंधन संकटाचा स्फोट! पेट्रोल-डिझेलसाठी लांब रांगा, अनेक पंपावर ‘नो स्टॉक’ बोर्ड, वाहनचालकांचे हाल

IPL 2026, SRH vs KKR: पॅट कमिन्सने टॉस जिंकला, पण नितीश रेड्डीला का बाहेर बसवला? कोलकाता संघातही झाला बदल; पाहा Playing XI

Hasan Mushrif Gokul Milk Trap : अजित दादा गेले मंत्री मुश्रीफ अडकले चक्रव्यूहात, ‘गोकुळ’मधील किरकोळ चुका बनल्या गंभीर ; ईडी पुन्हा लागणार मागे?

CSK: मुंबईला त्यांच्याच भाषेत उत्तर! CSK ने रचला इतिहास जो कोणत्याही टीमला जमला नाही; 'या' बाबतीत चेन्नई ठरली नंबर १

'नराधमाचा एन्काऊंटर झालं तरच मानू, नाहीतर...' नसरापूर अत्याचार प्रकरणावर प्रवीण तरडेंचा संताप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT