मुंबई

अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन; काय बोलले अमित शाह ?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 25 : नवीन सरकारची स्थापना ही दिवळीनंतरच होईल. आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन करून विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. 

अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना आज सकाळी फोन करून शुभेच्छा दिल्या. निवडणुकीत शिवसेनेचे जे उमेदवार निवडुन आले त्याबद्दल शुभेच्छा देत दिवाळी नंतर दोन्ही नेत्यांची नव्या सरकार स्थापने पुर्वी बैठक देखील घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत नवीन सरकारच्या स्वरूपाबाबत निर्णय घेणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

निकालानंतर शिवसेना मुख्यमंत्री पादबाबत आक्रमक झाली आहे.कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी बोलतांना भाजपला 50/50 फॉर्म्युल्याची आठवण ही करून दिली. त्याचबरोबर त्यांच्या काही अडचणी असतील तर शिवसेना आता त्या समजून घेऊ शकणार नाही,मला माझा पक्ष चालवायचा आहे अश्या शब्दांत इशारा दिला आहे.

यामुळे दिवाळी नंतर भाजपसोबत होणाऱ्या बैठकीत शिवसेना मुख्यमंत्रीपदाबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WebTitle : amit shah called uddhav thackeray what did shah said vidhan sabha election 2019

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : मुंबईत काँग्रेसचा ‘वोट चोरी’ घोटाळ्याचा आरोप

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT