मुंबई

महाराष्ट्रात लागणार फेरनिवडणुका? जाणून घ्या सट्टेबाजारातील आतल्या खबरी

विशाल सवने

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही अजून सत्तास्थापनेसाठी कोणत्याही पक्षाने दावा केलेला नाही. त्यामुळे राजकीय अस्थैर्य निर्माण झालंय. निवडणुकीच्या काळात सक्रीय राहणारा सट्टेबाजार निवडणुकीच्या नंतरही अजून सक्रीय आहे. महाराष्ट्रात वर्षभरात पुन्हा निवडणूक होईल यावर आता सट्टेबाजी सुरु झालीय. सुत्रांच्या माहितीनुसार

शुक्रवारी स्थिर सरकारचा दर केवळ २० रुपये होता. तर पुन्हा निवडणुका होणार यावर 25 रूपये दर लागलाय. सट्टेबाजाराच्या मते, राज्यातील सध्याची स्थिती पाहता सरकार स्थापन झालं तरीही ते जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा 2020 मध्ये निवडणूक होऊ शकते. 

आणखी बातम्या वाचा : 

एकीकडे राज्यात कुणाची सत्ता येणार यावरून उत्सुकता ताणली गेलीय. महायुती की नवं राजकीय समीकरण असाही एक अंदाज बांधला जातोय. पण सट्टेबाजारानं एक पाऊल पुढे टाकत थेट फेरनिवडणुकीचा अंदाज वर्तवलाय..हा अंदाज सट्टेबाजांसाठी पैसा कमावून देणारा असला तरी राज्यासाठी मात्र नक्कीच परवडणारा नाही. 

WebTitle : satta bazar insights after election results predict reelection in maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT