Vikram Gokhale sakal media
पुणे

"आपला देश भगवाच राहिला पाहिजे; तो कधीही हिरवा होता कामा नये"

कर्वेनगर येथे दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोखले बोलत होते

सकाळ वृत्तसेवा

वारजे : आपला देश भगवाच राहिला पाहिजे. तो कधीही हिरवा होता कामा नये. हिंदू संस्कृती ही सर्वाना एकत्र घेऊन जाण्याची परंपरा आहे. असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यानी कर्वेनगर येथे केले.

कर्वेनगर येथे दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोखले बोलत होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले एअर इंडियाला व एसटीला गाळात घाल्याण्याचे काम राजकीय लोकांनी केले आहे. कंगना राणावत जे बोलली त्या विधानाशी मी सहमत आहे. प्रत्येक कामाच्या खर्चाचे ऑडिट झाले पाहिजे. फडतूस कारणामुळे राजकारण होत आहे.

सेना भाजप आताही एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकते. मीही त्यासाठी फडणीसाची बोललो होतो. अडीच - अडीच वर्ष दोघांनी वाटून घ्यायला पाहिजे होते. आताची सेना ही बाळासाहेबांची सेना राहिली नाही. मतपेटीच्या साठी जातीभेद व तेढ निर्माण करत आहे. 70 वर्षातील जो गाळ साचलेला आहे. तो मोदी साफ करत आहे. त्यामुळे त्यांना वेळ दिला पाहिजे, असेही गोखले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT