MSEDCL esakal
उत्तर महाराष्ट्र

MSEDCL : ‘न्याहळोदच्या घटनेशी महावितरणचा संबंध नाही’

सकाळ वृत्तसेवा

धुळे : कापसाच्या विक्रीनंतर थकीत वीजबिलाचा भरणा करू, हाती पैसे नसल्याने वीजबिल भरता आले नाही या कारणावरून न्याहळोद (ता. धुळे) येथील तरुण शेतकरी (Farmer) भारत ऊर्फ चैत्राम पाटील (वय २६) यांनी कीटकनाशक प्राशन करून शेतातच आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. (msedcl has no connection with cause of farmer suicide said pr officer Mahavitaran dhule news)

या शेतकऱ्याच्या शिवारातील डीपीवरील वीज कनेक्शनही वीज वितरण कंपनीने बंद केल्याची तक्रार झाली, असे काही ग्रामस्थांसह माजी आमदार शरद पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, चैत्राम पाटील यांच्या नावे कोणत्याही प्रकारचे शेतीसंबंधी वीज कनेक्शन नाही, ते महावितरण कंपनीचे कृषी ग्राहकही नव्हते.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

तसेच त्यांच्या वडिलांच्या नावेदेखील कुठलेही शेतीसंबंधी वीज कनेक्शन नाही. त्यामुळे चैत्राम पाटील यांच्या आत्महत्येच्या कारणाशी महावितरण कंपनीचा दुरान्वयानेही संबंध नसल्याचे महावितरणच्या जळगाव परिमंडलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT