sleep girl.jpg 
नाशिक

दुपारी जेवल्यानंतर झोप येतेय? पण परिणाम पाहून व्हाल थक्क!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दुपारी जेवणानंतर खूप छान झोप येते असे अनेकांचे म्हणणे असते. दुपारी मस्त जेवणावर ताव मारून झोपणे म्हणजे स्वर्गसुखच! दुपारच्या झोपेपासून अनेकजण स्वत:ला रोखू शकत नाही..दुपारी जेवणानंतर खूप छान झोप येते असे अनेकांचे म्हणणे असते. पण या झोपेचे काय परिणाम आहेत..हे जर का तुम्हाला समजले. तर तुमची झोपच उडेलकारण दुपारची जेवणानंतरची झोप शरीरासाठी वाईट असते. शरिराला अनेक तोटे असतात त्यातलेच काही आपण बघूया...
 
हे आहेत दुपारी झोपण्याचे तोटे...
अनेक व्यक्तींना दुपारी झोपण्याची सवय लागते, झोप ही निरोगी आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. मात्र दुपारी जेवण झाल्यावर झोपणे अपायकारक ठरते. दुपारच्या झोपेमुळे कफदोष आणि पचनाला अडचणी येतात. याबरोबर शरीरात मेदाचा देखील संचय वाढत जातो.  यासाठी दुपारची झोप टाळलेलीच बरी.

शरीरातील फॅटस वाढतात
 दुपारी झोपल्यामुळे शरिरात मेदाचे म्हणजेच फॅट्सचे प्रमाण वाढत असते. दुपारी झोपेच्या अतिप्रमाणामुळे वजन वाढू लागतं, आणि वजन वाढल्याने अनेक आजार बळावतात.

कफदोष वाढतो
दुपारच्या झोपेमुळे कफदोष वाढतो. यामुळे पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते.

मधुमेहाचा धोका वाढतो
दुपारच्या झोपेमुळे पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुऴे मोठ्या प्रमाणात मधूमेह होण्याची शक्यता वाढतात.

त्वचा रोगाचा धोका 

अनेक वेळेस रक्त दूषित होण्याचे कारण हे दुपारची झोप हेही असू शकते. कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते. त्यासोबतच यामुळे एक्जिमा, सोरायसिस, शितपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात. केसात कोंडाही होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री घायवळ गँगचा धुमाकूळ; गोळीबारात एक जण गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

माेठी बातमी! 'शिरवळमध्ये भरदिवसा गाेळीबार'; घटना सीसीटीव्‍हीत कैद, तिघांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ, नेमकं काय घडलं..

Chh. Sambhajinagar Accident : माळीवाडा पुलावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरखाली दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य

सरकारचा मोठा निर्णय! आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ‘या’ लाखो लोकांचे जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार आणि पोलिसांकडून दाखले जप्त होणार, नेमका आदेश काय?, वाचा...

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

SCROLL FOR NEXT