Fertilizer esakal
नाशिक

युद्धाच्या भडक्यामुळे खत टंचाईचे ढग : विवेक सोनवणे

महेंद्र महाजन

नाशिक : रशिया-युक्रेनमधील युद्धाच्या भडक्यामुळे रासायनिक खताच्या टंचाईचे ढग जमा होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या खताच्या साठा आगामी खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर करून ठेवावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे (Vivek Sonawane) यांनी म्हटले आहे.

खताचा तुटवडा होणार असल्याने किमती वाढण्याची शक्यता अधिक आहे. सर्वाधिक खतांची देशात आयात केली जाते. युद्धामुळे त्याचा फटका देशाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऐन खरीप हंगामात खताचा तुटवडा भासू नये म्हणून शेतकऱ्यांनी आवश्‍यक तेवढी खते खरेदी करून ठेवावीत, असे कृषी विभागातर्फे ( Department Of Agriculture ) स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT