Between Sinban and Thanepada, fields whitened by hailstorms  esakal
उत्तर महाराष्ट्र

Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह गारपीट; अवकाळी पावसाचा कहर थांबता थांबेना!

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : अवकाळी पावसाचा कहर थांबता थांबेना असे चित्र सध्या आहे. या अवकाळीने शेतकऱ्यांचा तोंडातील घास हिरावून पुन्हा पीक नुकसानीचे संकट मानगुटीवर बसले आहे.

आज पुन्हा चौथ्यांदा अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला. (Unseasonal rain loss of first crop was not recorded but rain again caused more damage nandurbar news)

त्यामुळे पहिल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे होत नाहीत तोच पुन्हा पावसाची हजेरी लागून आणखी नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अवकाळी पावसाला वैतागले आहेत. संप सुरू असल्याने पंचनामेही लांबणीवर पडले आहेत. तोच आज पुन्हा चौथ्या दिवशी वादळी वाऱ्यासह काही भागात गारांचा पाऊस झाला.

मागील आठवड्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचा कांदा, मिरची, पपई, टरबूज पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वीज पडून जनावरे दगावले आहेत. त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. महसूल कर्मचारी त्या नुकसानीचे पंचनामे करत असतानाच बुधवारी पुन्हा वादळ वाऱ्यासह पाऊस झाला.

त्यामुळे पहिल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे होत नाहीत तोच पुन्हा पावसाची हजेरी लागून आणखी नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अवकाळी पावसाला वैतागले आहेत. संप सुरू असल्याने पंचनामेही लांबणीवर पडले आहेत. तोच आज पुन्हा चौथ्या दिवशी वादळी वाऱ्यासह काही भागात गारांचा पाऊस झाला.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

मागील आठवड्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचा कांदा, मिरची, पपई, टरबूज पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वीज पडून जनावरे दगावले आहेत. त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. महसूल कर्मचारी त्या नुकसानीचे पंचनामे करत असतानाच बुधवारी पुन्हा वादळ वाऱ्यासह पाऊस झाला.

त्यातही प्रचंड नुकसान झाले. शुक्रवारी (ता. १७) पुन्हा हवामान खात्याचा अंदाजानुसार सायंकाळी चारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. वादळ वाऱ्यासह काही भागात गारा पडल्या. आठवड्यात चार वेळा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेले पिकांचे नुकसान झाले आहे. पहिल्याच पंचनामा होत नाही तोच पुन्हा दुसऱ्या पावसामुळे नुकसान शेतकरी पिके वाचवेल तरी किती? असा प्रश्‍न उपस्थित होतो.

ऋतू कोणता तोच कळेना

सध्या हवामानातील बदल व वातावरणाचा विचार केला तर ऋतू कोणता सुरू आहे, हेच कळेना असे चित्र आहे. हिवाळा संपून महिना उलटला अन् उन्हाळा सुरू झाला. तरीही रात्री थंडी व दिवसा ऊन असे चित्र होते. आता तर तिन्ही ऋतूंचा प्रत्यय लोकांना येत आहेत. रात्री थंडी, दिवसा ऊन व सायंकाळी पाऊस असे वातावरण आहे. त्यामुळे सध्या उन्हाळा, हिवाळा की मग पावसाळा सुरू आहे. हेच कळेना असे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: भारताने नागपूरचं मैदान मारलं! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या T20I सामन्यात दणदणीत विजय, ग्लेन फिलिप्सची फिफ्टी व्यर्थ

IND vs NZ: अभिषेक शर्माने का पूर्ण केली उपकर्णधार अक्षर पटेलची ओव्हर? पहिल्या T20I असं काय घडलं, जाणून घ्या

Bus-Tanker accident : राष्ट्रीय महामार्गावर बस अन् टँकरचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, २० जखमी

IND vs NZ, 1st T20I: १४ षटकार अन् २१ चौकार... भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध उभारली विक्रमी धावसंख्या! जाणून घ्या कोणते विक्रम रचले

Baramati Elections : बारामतीत उमेदवार यादी जाहीर; जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय गणिते बदलली

SCROLL FOR NEXT