Mumbai Weather: उकाडा दूर होणार, मुंबईसह 'या' जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार; आएमडीचा सतर्कतेचा इशारा

Mumbai Monsoon Update: मुंबईत लवकरच मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
Mumbai Rain Update

Mumbai Rain Update

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत रविवार (ता. ३१ मे) रोजी उपनगर विभागात पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे उन्हाच्या झळांपासून हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. मात्र त्यानंतर कडक ऊन पडल्यामुळे घामाच्या धारांनी नागरिक चिंब झाले. परंतु आता हा उकाडा कायमचा नाहीसा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com