RBI 
देश

महत्त्वाची बातमी : ‘आरबीआय’ने बदलला आर्थिक वर्षाचा कालावधी!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आर्थिक वर्षात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता.२३) नवी दिल्ली येथे आरबीआयच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

आर्थिक वर्ष २०२१-२०२२ ची सुरुवात आता १ एप्रिल रोजी होणार आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० आता चालू वर्षात ३० जून, २०२० रोजी संपुष्टात येणार आहे, तर आर्थिक वर्ष २०२०-२१ ची सुरुवात १ जुलै रोजी सुरू होईल, मात्र ३१ मार्च २०२१ रोजी ते संपुष्टात येईल. त्यानंतर पुढील सर्व आर्थिक वर्षाची सुरुवात १ एप्रिलपासूनच होणार आहे. 

आतापर्यंत आरबीआय आणि सरकार टी+१ पद्धतीचा अवलंब करतात. म्हणजे आर्थिक वर्ष दोन वर्षांत विभागले जातात. सरकारचे आर्थिक वर्ष १ एप्रिल रोजी म्हणजे ‘टी’ला (पाहिले वर्ष) सुरू होते, तर मार्च ३१ ला टी+१ ला (दुसरे वर्ष) संपते. तर आरबीआयसाठी ते १ जुलैला सुरू होते आणि दुसऱ्या वर्षात ३० जून रोजी संपते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपरमध्ये फूटपाथवर झोपलेल्यांना कारची धडक, २ तरुणींसह तिघेजण ताब्यात; कारचालक तरुण रिक्षाने झालेला फरार

Latest Marathi News Updates : धनगरांना ST आरक्षण न दिल्यास वर्षा बंगल्यावर मेंढरं सोडू

Gadchiroli News: एक वर्षापासून लपवला नगरसेविकेचा राजीनामा; कोरचीच्या नगराध्यक्षांचा प्रताप, पद वाचवण्यासाठी लढवली वेगळीच शक्कल

Kolhapur Airport Emergency : कोल्हापूर विमानतळावर ‘इमर्जन्सी लँडिंग’, काय होती मेडिकल इमर्जन्सी; पुढे काय झाल?

Crime News : गोव्यात उपचाराच्या नावाखाली परदेशी तरुणीवर अत्याचार, २८ वर्षीय डॉक्टरला सोलापुरातून अटक, ICU मध्ये असताना त्याने...

SCROLL FOR NEXT