Heavy rain in Yawal have damaged banana plantations Jalgaon Rain Damage news
Heavy rain in Yawal have damaged banana plantations Jalgaon Rain Damage news esakal
जळगाव

Jalgaon Rain Damage : यावलला वादळी पाऊस; केळीच्या बागा आडव्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rain Damage : शहर व परिसरात बुधवारी (ता. ७) सायंकाळी चारपासून सुमारे दोन तास वादळी पाऊस झाला. वादळाने रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत तर शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. (Heavy rain in Yawal have damaged banana plantations Jalgaon Rain Damage news)

या वादळाने काही ठिकाणी केळीच्या बागा आडव्या झाल्या असून, किती नुकसान झाले, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. तर फैजपूर, चोपडा, दहिगाव -सावखेडा रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने, एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत.

एकमेव भुसावळकडे जाणाऱ्या बसेस केवळ सुरू आहेत. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटलेल्या असून, खांब वाकलेले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अलवाडीत गारांचा पाऊस

अलवाडी (ता. चाळीसगाव) व परिसरात सोमवारी (ता. ५) वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.

वादळाचा वेग अधिक असल्याने रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्यामुळे अलवडी ते सायगाव व नांद्रे काकडणे रस्त्यावर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले. आंब्याचे झाड व इतर काही झाडे देखील जमीनदोस्त झाले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas War: पुण्याचे निवृत्त कर्नल गाझामधील हल्ल्यात ठार; दोन महिन्यांपासून UN सोबत करत होते काम

SEBI KYC: कोट्यवधी गुंतवणूकदारांना दिलासा; सेबीने KYC संबंधित नियम केले शिथिल, कोणाला होणार फायदा?

Latest Marathi News Live Update : आज नाशिकमध्ये नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा

Ghatkopar Hoarding Collapse : सरकार, महापालिकेवर गुन्हा दाखल करा;नाना पटोले, मुंबईतील होर्डिंगमाफियांना संरक्षण

Rishabh Pant : 'जर मी शेवटच्या सामन्यात खेळलो असतो तर...' लखनौवरील विजयानंतर ऋषभ पंतचं प्लेऑफबाबत मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT