Gulabrao Patil Narendra Modi Google
महाराष्ट्र बातम्या

सेनेचे मंत्री म्हणतात, 'लाश वही है सिर्फ कफन बदला गया'

माेदींकडे किंवा भारतीय जनता पार्टीकडे गेलेले नेते काेण हाेते ते सर्वांना माहित आहे. ज्यांच्याकडे अपत्य नव्हती तीच अपत्य ममतांची पळवली हाेती.

सिद्धार्थ लाटकर

सातारा : पश्चिम बंगाल निवडणुकीत टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांना भरघाेस यश मिळाले आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातील नेते वेगवगेळ्या माध्यमातून पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर भाष्य करु लागले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.

भाजपकडे राज्यातील नेतृत्व करणारा नेता नव्हता. भाजपला चपराक बसली आहे असे महाराष्ट्राचे पाणी पूरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रया व्यक्त केली. ते म्हणाले काेणाचा करिष्मा आहे यापेक्षा राज्याचा विकास आणि राज्य मातीशी काेण जुळला आहे याला महत्व जास्त आहे.

माेदींकडे किंवा भारतीय जनता पार्टीकडे गेलेले नेते काेण हाेते ते सर्वांना माहित आहे. ज्यांच्याकडे अपत्य नव्हती तीच अपत्य ममतांची पळवली हाेती. त्यामुळे लाेकांनी ही हुशारी दाखवली आहे. लाश वही है सिर्फ कफन बदला गया आहे. लाेकांनी या गद्दारीला सुद्धा चपराक दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Prices : नव्या वर्षात सोने, चांदी आणखी वाढणार; व्यापाऱ्यांचा अंदाज, आठवड्यात १० हजार दर वाढला

CIDCO House: सिडकोची महागृहनिर्माण योजना जाहीर; अल्प उत्पन्न गटासाठी मोठा फायदा, लाभ कसा घेता येईल?

Video Viral: फुगे विकणारा स्वामी समर्थांची फ्रेम घेण्यासाठी सोन्याच्या दुकानात गेला; जवळ ११ रुपये… पुढे जे घडलं ते मन हेलावणारं

AI फोटो एडिटिंगचा नवा ट्रेंड! मुलींनो धुरंधरमधील Akshaye Khanna Style फोटो बनवायचा आहे? 'हे' प्रॉम्प्ट्स वापरा

Mobile : भारताचा पहिला टचस्क्रीन मोबाईल! एकदा चार्जिंग केल्यावर 15 दिवस चालणार, काय तुम्हाला माहितीये नाव? 'या' फोनने घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT