Abdul Sattar
Abdul Sattar Google
छत्रपती संभाजीनगर

....हा तर राजकीय मोर्चा, अब्दुल सत्तारांची फडणवीसांवर टीका

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : स्वतः पाच वर्ष मुख्यमंत्री होते. तरी औरंगाबादचा पाणीप्रश्न सुटला नाही, असा सवाल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. आज सोमवारी (ता.२३) भारतीय जनता पक्षाच्या वतीने औरंगाबाद (Aurangabad) येथे जल आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाचा समाचार प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्तार यांनी घेतला. पुढे ते म्हणाले, पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात सत्ता होती. त्यावेळी पाण्याची आठवण आली नाही का? (Abdul Sattar Says, Jal Akrosh Morcha Of Devendra Fadnavis In Aurangabad Is Political Driven)

हा पाण्याचा मोर्चा नाही. तो राजकीय मोर्चा आहे, असा टोला अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुका आल्या म्हणून मोर्चा काढला जात असल्याचा आरोप त्यांनी भाजपच्या जल आक्रोश मोर्चावर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून आक्रोश मोर्चाची तयारी जोरात सुरु होती. या मोर्चावर शिवसेनासह एमआयएमकडून टीका केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT