मुंबई

केंद्राने दाखल केली याचिका, कांजुरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात

- सुनीता महामुणकर

मुंबई : कांजुरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहचला आहे. केंद्र सरकारने या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केंद्राने कांजूरच्या जागेवर मालकी हक्क दाखविला आहे. दरम्यान, याबाबत चार आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

महसूल विभागाने नोव्हेंबर 2018 मध्ये घेतलेला हा निर्णय सारासार विचार न करता घेतला आहे, असे याचिकेत म्हटले आहे. सन 1937 पासून मिठागरे केंद्र सरकारकडे आहेत. त्यावर मालकी हक्क राज्य सरकार दाखवू शकत नाही, त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. 

मेट्रो 3 कार शेडच्या कामाबाबत आरे वसाहतीमधील जागा राज्य सरकारने रद्द केली आहे. त्याऐवजी नव्याने कांजुरमार्ग येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. पुढील सुनावणी ता. 4 डिसेंबर रोजी आहे.

( संपादन - सुमित बागुल )

central government filed petition stating kanjurmarg land is in possession of central government

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT