urmodi dam
urmodi dam 
पश्चिम महाराष्ट्र

उरमोडीतून थेंबभरही पाणी सोडू देणार नाही...

सिद्धार्थ लाटकर

साताराः धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक 10 ऑक्‍टोबरपर्यंत न झाल्यास उरमोडी धरणातून एक थेंबही पाणी सोडू देणार नाही, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील उरमोडी धरणग्रस्त कृती समितीने आज (मंगळवार) पत्रकार परिषदेद्वारे दिला.

या समितीचे अध्यक्ष वसंतराव भंडारे म्हणाले, धरणग्रस्तांचे प्रश्‍न सोडविण्याबाबत जिल्हा प्रशासन बेफिकीर राहिले आहे. परळी खोऱ्यातील धरणग्रस्तांचे अद्याप 100 टक्के पुनर्वसन झालेले नाही, असा दावा भंडारे यांनी केला. ते म्हणाले, निगुडमाळ, ताकवली, वेणेखोल या गावांतील सुमारे 266 खातेदारांना अद्याप जमीन वाटप झालेले नाही. ईश्‍वर चिठ्ठीद्वारे जमिनीचे वाटप आम्हाला मान्य नाही. या व अन्य मागण्यांसाठी वारंवार बैठका होऊनही जिल्हा प्रशासन लक्ष देत नसल्याने 10 ऑक्‍टोबरपर्यंत पुनर्वसन मंत्री, पालकमंत्री, आयुक्त यांनी प्रश्‍नांची सोडवणूक न केल्यास उरमोडी धरणातून एक थेंबही पाणी सोडू दिले जाणार नाही, असा इशारा भंडारे यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT