Kargil Vijay Diwas  sakal
देश

Kargil Vijay Diwas: कोणत्याही राजकीय पदावर नव्हते तरी मोदी गेले होते कारगिल युद्धभूमीवर

कारगिल युद्धातील शूर सैनिकांशी पंतप्रधान मोदींचे संबंध खूप जवळचे होते.

सकाळ डिजिटल टीम

आज कारगिल विजयाला 24 वर्षे पूर्ण होत आहेत. 26 जुलै हा देशवासीयांसाठी विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भारताने कारगिलमध्ये मोठा विजय मिळवला जो आजही देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेला आहे. या कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैन्यांनी पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावले होते. या युद्धादरम्यान अनेक सैन्य शहीद झाले.

याच युद्धाच्यावेळी अनेकांनी कारगिलला जाऊन जवानांचा भेट घेतली होती. पण तुम्हाला माहिती आहे का या भेट घेणाऱ्या व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे.

कारगिल युद्धातील शूर सैनिकांशी पंतप्रधान मोदींचे संबंध खूप जवळचे होते. 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान, मोदी यांना कारगिलला आणि देशाच्या शूर सैनिकांना भेट देण्याची सुवर्ण संधी मिळाली होती. हा तो काळ होता जेव्हा नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये त्यांच्या पक्षासाठी काम करत होते.

कारगिलला भेट देण्याचा आणि सैनिकांशी संवाद साधण्याचा अनुभव मी कधीही विसरणार नाही, असे त्यांनी कारगिल युद्धाची आठवण करताना म्हटले.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळातच युद्धस्मारक उभारणीची घोषणा केली होती. स्वतंत्र भारतात नेहरू सत्तेवर बसले तेव्हापासून अशा युद्धस्मारकाची मागणी होत होती.मात्र मोदींनी हे त्यांच्या कार्यकाळातच करुन दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT