आमरस sakal
लाइफस्टाइल

आमरससोबत हे तीन पदार्थ कधीही खाऊ नका

आजपासून आमरसाचा हंगाम सुरू होतोय. अक्षय तृतीयेपासून आमरस खाण्याची सुरवात होते.

सकाळ डिजिटल टीम

आजपासून आमरसाचा हंगाम सुरू होतोय. अक्षय तृतीयेपासून आमरस खाण्याची सुरवात होते. सध्या बाजारात आंब्याची मागणी वाढली आहे. आंबा खावा पण त्यासोबतच आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. आंबा किंवा आमरसासोबत कोणत्या गोष्टी खाणे टाळावे, हे देखील लक्षात असू द्या. जर या संदर्भात दुर्लक्ष केले तर आरोग्य आणि त्वचेवर याचा विपरीत परिणाम दिसून येतो.

१. पाणी (water)
आमरसाचा आस्वाद घेतल्यानंतर कधीच पाणी पियू नये. आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नये. तहान अगदीच कंट्रोल होत नसेल तर साधारण १५ मिनिटांनी त्यावर तिखट काहीतरी खा आणि मग पाणी प्या. शक्यतोवर आपण शेवटी आमरस घेत जेवण संपवित असतो. आणि त्यानंतर लगेच पाणी पित असतो पण हे चुकीचे आहे.

२. मसालेदार पदार्थ (spicy food)
जेव्हा जेवणात आपण आमरस खातो तेव्हा साधारण खूप मसाले भाज्या खाणे टाळावं. कारण आंबा पचायला जड असतो. अनेकांना आंबा जास्त खाल्ला तर ॲसिडिटीही होऊ शकते. त्यात मसालेदार पदार्थांमुळे आणखी ॲसिडीटीची होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो आंबा आणि मसालेदार पदार्थ एकत्र घेणं टाळा

३. दही (curd)

दही कोणत्याही फळासोबत खाणे, चुकीचे आहे. कारण आयुर्वेदानुसार ते विरुद्ध अन्न म्हणून ओळखले जातात. आपण सहसा मँगो लस्सी सुद्धा पितो मात्र मँगो लस्सी पिण्यापेक्षा मँगो मिल्कशेक घेतल्यास हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

SCROLL FOR NEXT