water sakal
लाइफस्टाइल

उन्हाळ्यात किती ग्लास पाणी प्यावं? जाणून घ्या

उन्हाळ्यात किती पाणी प्यावं? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो

सकाळ डिजिटल टीम

शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते. दिवसातून आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. सध्या उन्हाळ्यात शरीराला पाण्याची भयंकर आवश्यकता असते. शरीरात थोडी जरी पाण्याची कमतरता जाणवली तरी याचे शरीरावर विपरीत परीणाम होतात. पण तुम्हाला माहिती आहे का? उन्हाळ्यात तुमच्या शरीराला किती पाणी आवश्यक असते. (how much glass of water should we drink in summer)

उन्हाळ्यात किती पाणी प्यावं? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. सध्या उन्हाची झळ सुरु आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढतोय. अशात प्रत्येकजण उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत असतो.या कडक उन्हाळ्यात स्वत:ला हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमचे शरीर हायड्रेट ठेवायचे असेल तर जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात इतके ग्लास पाणी प्या

उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावे. पण आपण अनेकदा कामात इतके व्यस्त होतो की ते पाणी पिणे विसरतो. उन्हाळ्यात पाणी न पिणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. उन्हाळ्यात व्यक्तीने 10 ग्लास पाणी प्यावे.

पाणी पिण्याचे फायदे

१.पाणी पिल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते

२.पाणी पिल्याने वजन कमी होते.

३.पाणी शरीराला हायड्रेट ठेवते

४. पाणी शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करते

५. शरीराला पुरेसे पाणी मिळाल्यास त्वचा ओलसर राहते.

६. पाणी प्यायल्याने हाडे मजबूत राहतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT