water sakal
लाइफस्टाइल

उन्हाळ्यात किती ग्लास पाणी प्यावं? जाणून घ्या

उन्हाळ्यात किती पाणी प्यावं? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो

सकाळ डिजिटल टीम

शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते. दिवसातून आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. सध्या उन्हाळ्यात शरीराला पाण्याची भयंकर आवश्यकता असते. शरीरात थोडी जरी पाण्याची कमतरता जाणवली तरी याचे शरीरावर विपरीत परीणाम होतात. पण तुम्हाला माहिती आहे का? उन्हाळ्यात तुमच्या शरीराला किती पाणी आवश्यक असते. (how much glass of water should we drink in summer)

उन्हाळ्यात किती पाणी प्यावं? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. सध्या उन्हाची झळ सुरु आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढतोय. अशात प्रत्येकजण उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत असतो.या कडक उन्हाळ्यात स्वत:ला हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमचे शरीर हायड्रेट ठेवायचे असेल तर जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात इतके ग्लास पाणी प्या

उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावे. पण आपण अनेकदा कामात इतके व्यस्त होतो की ते पाणी पिणे विसरतो. उन्हाळ्यात पाणी न पिणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. उन्हाळ्यात व्यक्तीने 10 ग्लास पाणी प्यावे.

पाणी पिण्याचे फायदे

१.पाणी पिल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते

२.पाणी पिल्याने वजन कमी होते.

३.पाणी शरीराला हायड्रेट ठेवते

४. पाणी शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करते

५. शरीराला पुरेसे पाणी मिळाल्यास त्वचा ओलसर राहते.

६. पाणी प्यायल्याने हाडे मजबूत राहतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT